The Shantilal Muttha Foundation (SMF) is an NGO working in the field of school education.
Mulyavardhan Impact: A Quiet Transformation in Hundreds of Schools Across Maharashtra and Goa
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
#Mulyavardhan Impact: A quiet transformation has taken place in hundreds of schools across #Maharashtra and #Goa. A transformation has taken place in the way children learn through the values-based programme.
Check out this video to know more.
Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection or reload the browserDisable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection or reload the browserDisable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection or reload the browserDisable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×
प्रत्येकाच्या आयुष्यात वेळापत्रकाला फार महत्व आहे. तसे सहयोगी शिक्षण अभियान आयोजित समाज विद्या केंद्रात वेळापत्रक पाळण्याचे महत्व समजुन घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका. #सहयोगी_शिक्षण_अभियान #कोविड_१९ #शिक्षण #शाळा #SMF #BJS #SSA #Maharashtra
समाज विद्या केंद्रात मुलांच्या वर्तवणूकीवर नियंत्रण कसे ठेवता येईल, या संदर्भात हे पॉडकास्ट मार्गदर्शन करणार आहे. मुलांचा वर्गात सहभाग वाढविणे, शिक्षक-मुले यांमध्ये सकारात्मक आंतरक्रिया व वर्ग व्यवस्थापनाच्या पद्धती समजून घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका.
'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?' शाळेत असतांना हे गीत प्रत्येकांच्या ओठांवर असे. हे गीत ऐकल्यावर प्रत्येकाला शाळेतील ते मौजमजेचे, खोडकर आणि धम्माल दिवस नक्कीच आठवत असतील. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी लहान मुलांच्या मनातील भावविश्व ओळखून 'पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काय' अशी भोलानाथकडे या गीतातून मजेशीर विचारणा केली होती. शाळेला सुट्टी मागण्याचे किंवा मिळवण्याचे हे चित्र आता मात्र पुर्णपणे बदलले आहे. आणि शाळा पुन्हा कधी सुरू होईल याची मुले आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे कारण मागील दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद आहेत आणि मुले घरीच बसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. पण लहान मुले आता या लॉकडाउनला कंटाळली आहेत. त्यांना शाळेत जायचे आहे. या बंधनातून बाहेर पडायचे आहे. म्हणूनच पुन्हा पूर्वीसारखी शाळेची घंटा वाजून शाळा सुरू होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे शाळा बंद असल्याचा आणि लॉकडाउनचा मुलांवर भावनिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होत आहे. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी ऑग...
Comments
Post a Comment